Saturday, April 6, 2013

Solapur Water Conservation

सोलापूर जिल्ह्यातील बी बी दारफळ गावात लोकमंगल साखर कारखान्याच्या वतीने ८ किलो मीटर चा ओढा पुनर्ज्जीवीत  केला आहे. त्या ओढ्यावर प्रत्येक ५०० मीटरवर सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत. केवळ १० कोटी रुपयात हे काम शासनाच्या मदतीशिवाय लोक सहभागातून होत आहे.  याबाबत ABP माझा चा हा रिपोर्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा…  

No comments:

Post a Comment